Posts

Prof. A B Konge

Image
Prof.  A. B. Konge

उद्योग सेतू

उद्योग सेतू उद्योजकांना उद्योगाशी निगडीत विविध शासकीय कायदे, नियम व योजनांची माहिती उपलब्ध करुन देणे, सेवेचा दर्जा वाढविणे, उद्योग उभारणीसाठी वि‍विध शासकीय व निमशासकीय संस्थांकडून लागणारे विविध परवाने / निपटारा प्रमाणपत्रे / नाहरकत प्रमाणपत्रे / विविध सेवा इत्यादी बाबत मार्गदर्शन करणे आणि एकाच ठिकाणी या सेवा कालमर्यादेत उपलब्ध करुन देण्याचा उद्देश साध्य होण्याकरीता उपाययोजना करण्याची आवश्यकता होती. ही उपाय योजना राबविण्यासाठी अभिकरण संस्थेची आवश्यकता असल्याने प्रत्येक जिल्हा उद्योग केंद्रात उद्योग सेतू कार्यान्वीत करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली. जिल्हा उद्योग केंद्र, ठाणे येथे सर्व प्रथम प्रायोगिक तत्वावर शासन निर्णय क्र.उसेतू-२००४/प्र.क्र.७३४/उ-२, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक‍ ३१ जुलै, २००४ नुसार दिनांक १५ ऑगस्ट, २००४ पासून उद्योग सेतू सुरु करण्यात आला. याच धर्तीवर महसुल विभागाचे मुख्यालय असलेल्या नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नांदेड, तसेच या व्यतिरिक्त औद्योगिक संघटनांनी मागणी केलेल्या सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, जळगांव, मुंबई (मुं.प्रा.वि.) या जिल्हयांसाठी ...

*मी उद्योजक होणार*

*मी उद्योजक होणार* ----------------------------------------- *1 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजना* महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय , जिल्ह्य उद्योग केंद्र, (महाराष्ट्र राज्यातील सर्व  जिल्ह्यासाठी लागू) 💐राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने तरुण /तरूणींना नवीन उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी 💐     💐💐🌹🌹💐💐 योजनेचे नाव ::::-- *मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम {CMEGP}*     💐💐🌹🌹💐💐 *योजने विषयी थोडेसे* योजनेचे संकेतस्थळ :- *http://maha-cmegp.gov.in* योजनेचे कार्यक्षेत्र : महाराष्ट्र योजनेचे निकष :- 1) वयोमर्यादा 18 ते 45    (अ जा /अ ज/ महिला / माजी सैनिक याना 50 वर्ष ) 2) शैक्षणिक पात्रता (i) प्रकल्प रु 10 ते 25 लाखासाठी 7 वी पास (ii) प्रकल्प रु 25 ते 50 लाखासाठी 10 वी पास 3)  उत्पादन उद्योग :-  ( कमाल प्रकल्प मर्यादा )50 लाख 4)  सेवा  उद्योग :- ( कमाल प्रकल्प मर्यादा )10 लाख प्रकल्प अहवाल खालील विहित निकषांवर  अधारीत असणे आवश्यक आहे (i) स्थिर भांडवल :- मशीनरी रक्कम कमीत कमी 50% (iI) इमार...

नव उद्योजकांसाठी शासनाची योजना

नव उद्योजकांसाठी शासनाची योजना ----------------------------------------- *1 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजना* महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय , जिल्ह्य उद्योग केंद्र, (महाराष्ट्र राज्यातील सर्व  जिल्ह्यासाठी लागू) 💐राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने तरुण /तरूणींना नवीन उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी 💐     💐💐🌹🌹💐💐 योजनेचे नाव ::::-- *मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम {CMEGP}*     💐💐🌹🌹💐💐 *योजने विषयी थोडेसे* योजनेचे संकेतस्थळ :- *http://maha-cmegp.gov.in* योजनेचे कार्यक्षेत्र : महाराष्ट्र योजनेचे निकष :- 1) वयोमर्यादा 18 ते 45    (अ जा /अ ज/ महिला / माजी सैनिक याना 50 वर्ष ) 2) शैक्षणिक पात्रता (i) प्रकल्प रु 10 ते 25 लाखासाठी 7 वी पास (ii) प्रकल्प रु 25 ते 50 लाखासाठी 10 वी पास 3)  उत्पादन उद्योग :-  ( कमाल प्रकल्प मर्यादा )50 लाख 4)  सेवा  उद्योग :- ( कमाल प्रकल्प मर्यादा )10 लाख प्रकल्प अहवाल खालील विहित निकषांवर  अधारीत असणे आवश्यक आहे (i) स्थिर भांडवल :- मशीनरी रक्कम कमीत कमी ...

Zoom App म्हणजे काय

Image
                     "झूम App म्हणजे काय" झूम म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते? येथे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. *जर आपण घरून कार्य करीत असाल तर आपण कदाचित झूमबद्दल ऐकले असेल, जे मार्केटमधील अग्रगण्य व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअर App पैकी एक आहे.* जेव्हा आपल्याला वैयक्तिकरित्या बैठक घेणे शक्य होत नाही तेव्हा हे सहकार्यांसह किंवा नियोक्तांशी अक्षरशः संवाद साधू देते. हे टेलिकॉमम्युटिंगला अधिक मानवी दिसते, कारण हे आपल्याला कनेक्ट होण्यास मदत करते. जगभरात कोविड -१९ कोरोनाव्हायरसच्या कहरात, उदाहरणार्थ, झूम लहान, मध्यम- आणि मोठ्या आकाराच्या कार्यसंघासाठी आवश्यक साधन बनले आहेत जे कमीतकमी व्यत्यय आणून त्यांचा दैनंदिन कार्यप्रवाह कायम ठेवू इच्छित आहेत. *झूम म्हणजे काय?* "झूम ही एक मेघ-आधारित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेवा आहे जी आपण इतरांसह अक्षरशः भेटण्यासाठी वापरू शकता - एकतर व्हिडिओ किंवा ऑडिओ-द्वारा किंवा दोघेही थेट गप्पा चालवताना - आणि हे सत्र नंतर आपल्याला रेकॉर्ड करू देते. " जेव्हा लोक झूमबद्दल बोलत असतात तेव्हा आपण सहसा...

"विनोबांना अंधाऱ्या कोठडीची शिक्षा " lock down 2020

"विनोबांना  अंधाऱ्या कोठडीची शिक्षा  "    इंग्रजानी अंधाऱ्या कोठडीची शिक्षा दिली ,ज्यात अगदी छोट्या खोलीत फक्त एकवेळ पहारेकरी जेवण घेऊन येई आणि जिथे प्रकाशही नसेल .ते खचतील त्यांची प्रकृती खालावेल,ते निराश होऊन माफी मागतील ही सरकारची अपेक्षा होती पण आठवडे,दिवस जसे जायला लागले तसे विनोबा अजून तजेलदार ,सशक्त  दिसू लागले तो जेलरही अचंबित झाला . विनोबांनी 24 तासांचं नियोजन केलं,, रोज ते जितके मैल चालत होते ,त्या खोलोची लांबी मोजून साधारण रोजचं अंतर चालायला किती पावलं चालावं लागेल हे अंतर काढून तेवढे तास ते त्या खोलीत चालत,,याशिवाय ध्यानधारणेचा वेळ त्यांनी वाढवला ,याशिवाय जो पहारेकरी त्यांना जेवण घेऊन यायचा त्याच्या आयुष्यात काही दुःख आहे का हे विचारून त्याला योग्य सल्ले दिल्यामुळे त्या जेल मधले इतर पहारेकरी आपापली गाऱ्हाणी घेऊन विनोबांकडे येऊ लागले ,त्यामुळे संध्याकाळचा वेळ सगळा लोकसमस्या निवारणात जाऊ लागला . जे काही कच्च भरड अन्न मिळायचं तेही विनोबा 👇 समाधानाने चावून खायचे ,व्यायाम तर होताच रोजचा .झोपही शांत लागत होती . जेलर (इंग्रज) हे बघून थक्क झाला की ...

Ajay Konge Skill Development and Entrepreneurship

Image
Add caption